परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल; शासन निर्णय जारी !
परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय इत्यादी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती.
Read Moreपरदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय इत्यादी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती.
Read Moreअनुसूचित जातीमधील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) स्थापन झाले होते. त्याच धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्राची (आर्टी –
Read Moreपंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
Read Moreमहाराष्ट्रात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन (CM Teerth Darshan Yojana) योजनेअंतर्गत आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा करता येणार आहे. यामध्ये
Read Moreआपल्या आजू बाजूला बरेच लोक सुशिक्षित असून सुद्धा त्यांच्याकडे नोकरी नाही, म्हणून काही लोक व्यवसाय करण्याचे धाडस करतात; परंतु व्यवसाय
Read Moreसंजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मा. लोकप्रतिनिधी, विविध
Read Moreरस्त्याच्या कडेला पादत्राणे दुरूस्त करुन गुजराण करणाऱ्या कष्टकरी हातांचे उन्हा-तान्हापासून संरक्षण करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून करण्यात
Read Moreसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात
Read Moreभारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक योजना राबवत असतात. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील
Read Moreराज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने
Read More