जनतेच्या तक्रारींची दखल घेणे

वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GR

लोकाभिमुख प्रशासनच्या दृष्टीने जनतेच्या तक्रारींची दखल घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणेबाबत शासन नियम

प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख (Lokabhimukh Prashasan) बनविण्यासाठी जनतेच्या तक्रारीची दखल घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणे, आवश्यक आहे.

Read More